ताज्या घडामोडी
https://vakilpatra.com
-
महात्मा शिक्षण संस्थेचे दिव्यांग क्षेत्रातील कामकाज पाहून मनाला खूप छान वाटले – डॉ.जयसिंह मारवाह
फलटण प्रतिनिधी – महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजातून उपेक्षित व दुर्लक्षित दिव्यांग मुलांचा शोध घेऊन त्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक पुनर्वसन…
Read More » -
क्रांती शौर्य सेनेच्या सौ.कल्याणी वाघमोडे यांचे दिल्ली येथील जंतर-मंतरवर धनगर आरक्षणाचा पाळणा गात केले अनोखे आंदोलन
नवी दिल्ली प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात धनगर समाजाला दिलेल्या शब्दाचे पालन करावे धनगर जमातीला अनुसूचित जमातीची अंमलबजावणी…
Read More » -
पंढरपूर – घुमान रथ सायकल यात्रेचे दिल्लीत मोठ्या उत्साहात स्वागत
नवी दिल्ली – संत नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेली पंढरपूर ते घुमान रथ पादुका व सायकल यात्रा…
Read More » -
महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रीमंत संजीवराजे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन
फलटण प्रतिनिधी- आपल्या देशाच्या संविधानाचे निर्माते तथा भारताचे थोर सुपुत्र भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष…
Read More » -
महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रीमंत रामराजे यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र आदरांजली
फलटण प्रतिनिधी- आपल्या देशाच्या संविधानाचे निर्माते तथा भारताचे थोर सुपुत्र भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती…
Read More » -
३८ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा किशोरांमध्ये धाराशिवचा सलग अजिंक्यपदाचा चौकार तर किशोरींचे अजिंक्यपद सोलापूरला
पालघर क्रीडा प्रतिनिधी : (बाळ तोरसकर)- महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने ३८ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी…
Read More » -
लायन्स क्लब फलटण, प्लॅटिनम यांच्या वतीने ला.जगदीश पुरोहीत यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वॉटर प्युरिफायर बसविण्यात आला
फलटण प्रतिनिधी- आपल्या प्रांताचे PDG ( PMJF) ला. जगदीश पुरोहित सर यांचा वाढदिवस गेल्या आठवड्यामध्ये झाला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स…
Read More » -
साहित्यिकांच्या लेखणीतून समाजाला दिशा मिळते – डॉ. राजेंद्र माने
फलटण : ‘‘साहित्य हा समाजाचा आरसा आहे. साहित्यिकांच्या लेखणीने समाजाला दिशा मिळत असते. त्यामुळे अलीकडील काळातील साहित्यिकांनी संवेदनशील राहून ज्वलंत…
Read More » -
श्रीमंत रामराजे यांच्या प्रयत्नातून फलटण तालुक्यासाठी जलजीवन प्राधिकरण नळ पाणीपुरवठा योजने साठी ३५० कोटी रुपये- आ.दिपक चव्हाण
फलटण प्रतिनिधी- फलटण तालुक्यातील अनेक गावांना निरा उजवा कालवा बंद झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत होती हे लक्षात घेऊन महाराष्ट्र…
Read More » -
आजच्या लेखकांनी सामाजिक प्रश्नावर रोखठोक आणि सडेतोड बोलून आपल्या साहित्यातून लोकनीती निर्माण करावी -प्रा. नितीन बानगुडे पाटील
फलटण प्रतिनिधी- ‘राजनिती’ आणि ‘लोकनिती’ या संकल्पना परस्परविरोधी आहेत. मुठभर शासक राजसत्तेच्यादृष्टीनं बहुसंख्य लोकांचं जगणं घडवण्याचा प्रयत्न करतात ही ‘राजनिती’…
Read More »